आंतरराज्यीय परिषदेसंदर्भात खालील विधाने विचारात घ्या:
1. भारताच्या राष्ट्रपतींच्या सद्सद्विवेकबुद्धीनुसार आंतरराज्यीय परिषदेची स्थापना केली जाते.
2. राज्यांपैकी सर्वांचा किंवा काहींचा अथवा संघराज्य व एक किंवा अधिक राज्ये यांचा ज्यांत सामाईक हितसंबंध आहे अशा विषयांबाबत अन्वेषण करणे आणि चर्चा करण्यासाठी याची स्थापना केली जाते.
3. केंद्रीय गृहमंत्री हे आंतरराज्यीय परिषदेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त?
1
केवळ 1 व 2
2
केवळ 1 व 3
3
केवळ 2
4
1, 2 व 3