नारी शक्ती वंदन अधिनियम संदर्भात खालील विधाने विचारात घ्या:
1. अधिनियमातील तरतुदी 19 व्या लोकसभेपासून लागू होतील.
2. या कायद्यात अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या कोट्यामध्ये अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी जागा राखून ठेवण्याची तरतूद समाविष्ट आहे.
3. सदर अधिनियम कायदा बनल्याच्या तारखेपासून 10 वर्षांसाठी लागू असेल.
वरीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत?
1
1, 2 आणि 3
2
फक्त 1 आणि 2
3
फक्त 2 आणि 3
4
फक्त 1 आणि 3