खालील विधानांचा विचार करा:

1. द्वीपकल्पीय भारतातील बहुतेक भाग कमी जोखमीच्या भूकंपीय क्षेत्रात आहे.

2. ईशान्य भारताचा महत्त्वाचा भाग मध्यम-जोखमीच्या भूकंपीय क्षेत्रात आहे.

वरीलपैकी कोणते/ती विधान/ने योग्य आहे/आहेत? 

1
फक्त 1
2
फक्त 2
3
1 आणि 2 दोन्ही
4
1 किंवा 2 पैकी कोणतेही नाही

Sponsored

hivanix.in

Visit

This quiz is brought to you by hivanix.in

🌐 Web App Development

Quick Navigation