खालीलपैकी कोणत्या खटल्यात भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने असे मत व्यक्त केले आहे की, भारतीय संविधान मूलभूत हक्क आणि राज्य धोरणाची निदेशक तत्त्वे यांच्यातील संतुलनाच्या पायावर आधारित आहे?
1
मिनर्व्हा मिल्स खटला
2
केशवानंद भारती खटला
3
मनेका गांधी खटला
4
गोलकनाथ खटला