खालील उतारा वाचा आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे द्या.
हवामान बदलाचा हंगामी पद्धतींवर परिणाम होत असल्याने, पाणी व्यवस्थापन आणि वितरण महत्त्वाचे बनले आहे. आजकाल शहरी भागात पावसाच्या पाण्याची साठवण हे विशेष महत्त्वाचे झाले आहे. या प्रक्रियेमध्ये पावसाचे पाणी नंतरच्या वापरासाठी जमा करणे आणि साठवणे समाविष्ट आहे. यामुळे भूजल पातळी सावरते, पावसाळ्यात पाण्याचा अपव्यय टळतो, जमिनीची धूप कमी होते आणि पिण्याच्या पाण्याची उपलब्धता होण्यास मदत होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते जलसंधारणाच्या पद्धतीस प्रोत्साहन देते.
हा परिच्छेद खालीलपैकी कोणत्या विधानास सर्वात जास्त समर्थन देतो?
A. हवामान बदलाचा मानवतेवर विपरित परिणाम झाला आहे.
B. वने भूजल पातळी राखण्यास मदत करतात.
C. पावसाच्या पाण्याची साठवण ही काळाची गरज आहे.
D. शहरी भागासाठी पुरेसे पाणी साठे नाहीत.
1
B
2
C
3
A
4
D