भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे 1907 चे सुरत अधिवेशन हे स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासात महत्त्वपूर्ण आहे, कारण:
1. पूर्ण स्वराज हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ध्येय म्हणून स्वीकारले गेले.
2. काँग्रेस मवाळ आणि जहाल गटांमध्ये विभागली गेली.
3. काँग्रेसने मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदार संघ स्वीकारला.
खालील पर्याय वापरून योग्य उत्तर निवडा:
1
फक्त 1
2
फक्त 2
3
फक्त 2 आणि 3
4
फक्त 1 आणि 3