1921 दरम्यान लोकसंख्याशास्त्रीय संक्रमणाबद्दल खालील विधाने विचारात घ्या:

1. या टप्प्यावर भारताची एकूण लोकसंख्या किंवा लोकसंख्या वाढीचा दर फारसा अधिक नव्हता.

2. एकूण साक्षरता पातळी 16% पेक्षा कमी होती.

3. एकूण मृत्यू दर खूप जास्त होता, विशेषत: बालमृत्यू दर अतिचिंताजनक होता.

वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने योग्य आहे/आहेत?

1
केवळ 1 
2
केवळ 1 आणि 
3
केवळ 1 आणि
4
1, 2 आणि 3 

Sponsored

hivanix.in

Visit

This quiz is brought to you by hivanix.in

🌐 Web App Development

Quick Navigation