राजस्थानामधील कालीबंगन येथील सिंधू खोऱ्यासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान/विधाने योग्य नाहीत?
१ 1953 मध्ये ब्रिजवासिलाल अमलानंद यांच्याद्वारे शोधले गेले आणि 1961 मध्ये घोष यांनी उत्खनन लेले.
२. नांगरलेल्या शेतात गहू व बाजरी पिकवल्याचे पुरावे सापडले.
स्थळांच्या उत्खननातून सापडलेली घरे भाजलेल्या विटांपासून बनविली होती.
1
केवळ 1
2
केवळ 1 आणि 2
3
केवळ 2 आणि 3
4
1, 2 आणि 3