खालील प्रसंग त्यांच्या घटनाक्रमानुसार लावा आणि योग्य पर्याय निवडा
1. चंद्रशेखर आझाद यांचा मृत्यू
2. काकोरी कट
3. मोहन सिंग यांच्याकडून भारतीय राष्ट्रीय लष्कराची स्थापना
4. चंपारण्य सत्याग्रह
1
4 - 2 - 3 - 1
2
2 - 4 - 3 - 1
3
4 - 2 - 1 - 3
4
2 - 4 - 1 - 3