खालील प्रसंग त्यांच्या घटनाक्रमानुसार लावा आणि योग्य पर्याय निवडा 

1. चंद्रशेखर आझाद यांचा मृत्यू 

2. काकोरी कट 

3. मोहन सिंग यांच्याकडून भारतीय राष्ट्रीय लष्कराची स्थापना 

4. चंपारण्य सत्याग्रह 

1
4 - 2 - 3 - 1
2
2 - 4 - 3 - 1
3
4 - 2 - 1 - 3
4
2 - 4 - 1 - 3

Sponsored

hivanix.in

Visit

This quiz is brought to you by hivanix.in

🌐 Web App Development

Quick Navigation