भारतातील मुघल साम्राज्याच्या पतनाबाबत खालील विधाने विचारात घ्या:
1. बहादूर शाह जफरने दख्खनमध्ये प्रदीर्घ युद्ध लढून आपल्या साम्राज्यातील लष्करी आणि आर्थिक संसाधने नष्ट केली.
2. औरंगजेबानंतर हळूहळू राजकीय आणि आर्थिक अधिकार प्रांतीय गव्हर्नर, स्थानिक सरदार यांच्या हातात गेले.
3. इराणचा शासक नादिर शाह याने 1739 मध्ये दिल्ली शहर लुटले.
वरीलपैकी कोणते विधान योग्य आहे?
1
फक्त 1 आणि 2
2
फक्त 2 आणि 3
3
फक्त 1 आणि 3
4
1, 2 आणि 3