कोरड्या पडलेल्या जुन्या विहिरी आपण सगळेच पाहतो. आपली वडीलधारी मंडळी सांगतात की सुमारे 25-30 वर्षांपूर्वी या विहिरींमध्ये पुरेसे पाणी होते, परंतु आता त्या पूर्णपणे आटल्या आहेत. खालीलपैकी विहिरींमधील पाणी आटण्याची संभाव्य योग्य कारणे निवडा.
A. ज्या सरोवरांमध्ये (तलाव) पावसाचे पाणी गोळा केले जाते ते आता अस्तित्वात नाहीत.
B. झाडे, विहीर आणि जवळपासच्या परिसरातील माती आता डांबर/सिमेंटने झाकली गेली आहे.
C. प्रत्येक घरात नळ असल्याने कोणीही विहिरी वापरत नाही.
D. भूगर्भातील पाणी काढण्यासाठी अनेक विद्युत मोटर चलित पंप आले आहेत.1
B. C आणि D
2
C, D आणि A
3
A, B आणि D
4
A, B आणि C