खालीलपैकी कोणती विधान / विधाने योग्य आहे / आहेत?
(अ) ऋग्वेद काळात सभा किंवा समिती यापेक्षा विदथ जास्त लोकप्रिय होते.
(ब) पुरुष आणि स्त्रिया दोघेही विदथात भाग घेत असत.
(क) राजाची नेमणूक करणे ही समितीची सर्वात महत्त्वाची बाब होती.
1
केवळ (a) आणि (b)
2
(a) आणि (c)
3
(b) आणि (c)
4
(a), (b) आणि (c)