असहकार चळवळीबाबत खालील विधाने विचारात घ्या.
1. असहकार आंदोलनाच्या काळात भारताची विदेशी कापडाची आयात कमालीची घटली.
2. हे भारतीय वस्त्रोद्योगांसाठी फायदेशीर ठरले.
3. रवींद्रनाथ टागोरांनी असहकार चळवळीच्या गांधीवादी मॉडेलला आपला पाठिंबा दर्शविला.
वरीलपैकी कोणती विधाने योग्य आहे/आहेत?
1
1 आणि 2 फक्त
2
2 फक्त
3
3 फक्त
4
वरील सर्व