निर्देश: खालील प्रश्नाचे योग्य/अचूक उत्तर असणारा पर्याय निवडा:
विधान A) 1857 च्या उठावानंतर, 1859 मध्ये ब्रिटीशांनी भारतावर पुन्हा ताबा मिळवला.
विधान B) उठावानंतर झालेल्या काही बदलांपैकी एक म्हणजे, गव्हर्नर-जनरलला व्हाईसरॉय ही पदवी देण्यात आली.
1
A) व B) दोन्ही योग्य आहेत; आणि B) हे A) चे योग्य स्पष्टीकरण आहे
2
A) व B) दोन्ही योग्य आहेत; पण B) हे A) चे योग्य स्पष्टीकरण नाही
3
A) योग्य आहे; पण B) अयोग्य आहे
4
A) अयोग्य आहे; पण B) योग्य आहे