अलाउद्दीन खिलजीने अन्नधान्यासाठी ठराविक किंमतींचे बाजार धोरण का सुरु केले?
1
शेतकऱ्यांना चांगला परतावा मिळावा यासाठी
2
ग्राहक थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करू शकतील याची खात्री करण्यासाठी
3
बाजारभाव रास्त किमतीच्या बरोबर असावा याची खात्री करण्यासाठी
4
सैनिकांना कमी पगारात आरामात जगता यावे यासाठी