खालील विधाने विचारात घ्या:

1. भारतातील बहुतांश पीक क्षेत्र तृणधान्यांनी व्यापलेले आहे.

2. भात हे उष्णकटिबंधीय आर्द्र प्रदेशातील पीक मानले जाते आणि ते कोरड्या प्रदेशात घेतले जाऊ शकत नाही

खालीलपैकी कोणते/ती विधान/ने अयोग्य आहे/आहेत?

1
केवळ 1
2
केवळ 2
3
1 आणि 2 दोन्ही
4
1 किंवा 2 कोणतेही नाही

Sponsored

hivanix.in

Visit

This quiz is brought to you by hivanix.in

🌐 Web App Development

Quick Navigation