खालील विधाने विचारात घ्या:
(a). महाराष्ट्र राज्याची निर्मिती 1960 साली झाली, त्यावेळी विधानसभेच्या एकूण निर्वाचित जागा 259 होत्या.
(b). 1960 च्या बॉम्बे पुनर्रचना कायद्याद्वारे जागांची संख्या निश्चित करण्यात आली.
(c). परिसीमन आयोग कायदा, 1962 ने जागांची संख्या 288 पर्यंत वाढवली.
वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने योग्य आहे/आहेत?
1
(a) आणि (b)
2
(b) आणि (c)
3
(a) आणि (c)
4
वरील सर्व