भारतातील आर्थिक आणीबाणीसंदर्भात खालील तरतुदींचा विचार करा:
1. आर्थिक आणीबाणीच्या उद्घोषणेला मान्यता देणारा ठराव संसदेच्या कोणत्याही सभागृहाने साध्या बहुमताने पारित करणे आवश्यक असतो.
2. आर्थिक आणीबाणी चालू ठेवण्यासंबंधी कोणताही कमाल कालावधी निश्चित करण्यात आलेला नाही.
3. आर्थिक आणीबाणी चालू ठेवण्यासाठी वारंवार संसदेच्या मान्यतेची आवश्यकता नसते.
वर दिलेल्या विधानांपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त?
1
फक्त 1 व 2
2
फक्त 2 व 3
3
फक्त 1 व 3
4
1, 2 व 3