राष्ट्रीय आणीबाणीसंदर्भात, खालील विधाने विचारात घ्या.
1. आणीबाणीची उद्घोषणा जारी केल्यापासून एक महिन्याच्या आत संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या ठरावाद्वारे तिला मान्यता मिळणे आवश्यक आहे.
2. आणीबाणीच्या उद्घोषणेला किंवा ती चालू ठेवण्यास मान्यता देणारा प्रत्येक ठराव हा केवळ लोकसभेमध्येच विशेष बहुमताने संमत करणे आवश्यक असतो.
3. 1978 च्या 44 व्या घटनादुरुस्ती कायद्यान्वये अशी विशेष बहुमताची तरतूद करण्यात आली.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त?
1
फक्त 1 व 2
2
फक्त 2 व 3
3
फक्त 3
4
फक्त 1 व 3