Teaching MAHA TET Mock Test Series 2024 General Knowledge Modern India (Pre-Congress Phase) India under East India Company’s Rule
खालील विधाने विचारात घ्या:
अ. ब्रिटीश भारतामध्ये, सरकारने सिव्हिल लाईन्स आणि कटकमंडळांसारखी शहरी ठिकाणे तयार केली होती.
ब. 1857 च्या उठावानंतर ब्रिटिशांना असे वाटले की, “स्थानिक लोकांच्या” धोक्यापासून दूर असलेल्या शहरांचे अधिक चांगले संरक्षण करणे आवश्यक आहे.
क. स्वच्छताविषयक दक्षता हा ब्रिटिश भारतातील शहरांचे नियमन करण्याचा मार्ग कधीच नव्हता.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त?
1
केवळ अ आणि ब
2
केवळ ब आणि क
3
केवळ अ आणि क
4
अ, ब आणि क