महाराष्ट्रातील क्रांतिकारी चळवळीसंदर्भात खालील विधाने विचारात घ्या:

अ. 1879 साली वासुदेव बळवंत फडके यांनी रामोशी शेतकरी दलाची स्थापना केली, जी महाराष्ट्रातील पहिली क्रांतिकारी चळवळ होती.

ब. 1902 साली विनायक दामोदर सावरकर आणि त्यांचे बंधू गणेश दामोदर सावरकर यांनी अभिनव भारत समाज (यंग इंडिया सोसायटी) ची सुरुवात केली होती.

वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त?

1
केवळ अ
2
केवळ ब
3
अ आणि ब दोन्ही
4
अ किंवा ब कोणतेही नाही

Sponsored

hivanix.in

Visit

This quiz is brought to you by hivanix.in

🌐 Web App Development

Quick Navigation