'राजाच्या दत्तकपुत्रांचा वारसा नामंजूर' या धोरणाचा अवलंब करून इंग्रजांनी खालील राज्ये आपल्या ताब्यात घेतली.

(A) सातारा
(B) म्हैसूर
(C) उदयपूर
(D) झाशी

योग्य पर्याय निवडा.

1
A, B आणि C योग्य आहेत
2
A, B आणि D योग्य आहेत
3
B, C आणि D योग्य आहेत
4
A, C आणि D योग्य आहेत
5
प्रयत्न केलेला नाही

Sponsored

hivanix.in

Visit

This quiz is brought to you by hivanix.in

🌐 Web App Development

Quick Navigation