1991 मध्ये आर्थिक धोरणांच्या उदारीकरणादरम्यान भारतामध्ये खालीलपैकी कोणती घटना घडली/झाली आहे?
1. व्याजदर ठरवण्याचे स्वातंत्र्य व्यापारी बँकांना देण्यात आले.
2. सरकारने उद्योगांची कमाल उत्पादन क्षमता निश्चित करण्यास सुरुवात केली.
3. औद्योगिक परवाना आणि नोंदणी काढून टाकण्यात आली.
4. भारतीय उद्योगांना भांडवली वस्तू आयात करण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले.
खालील सांकेतिक वापरून योग्य उत्तर निवडा.
1
केवळ 1, 2 आणि 3
2
केवळ 2, 3 आणि 4
3
केवळ 1, 3 आणि 4
4
केवळ 1, 2 आणि 4