खालीलपैकी कोणत्या कारणामुळे भारतात 1991 चे आर्थिक संकट आले?

1. व्यवहारतोलाचे संकट

2. अत्यावश्यक वस्तूंच्या किंमतीत वाढ

3. उच्च वित्तीय तूट

खाली दिलेले पर्याय वापरून योग्य उत्तर निवडा.

1
फक्त 1 आणि 2
2
फक्त 2 आणि 3
3
फक्त 1 आणि 3
4
1, 2 आणि 3

Sponsored

hivanix.in

Visit

This quiz is brought to you by hivanix.in

🌐 Web App Development

Quick Navigation