पाईका बंडाच्या संदर्भात, खालील विधाने विचारात घ्या:
1. 1837 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या राजवटीविरुद्ध हे सशस्त्र बंड होते.
2. बक्षी जगबंधू हे बंडाचे नेते होते.
3. याला जमीनदार, गावप्रमुख आणि सामान्य शेतकरी यांचा पाठिंबा होता.
वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने योग्य आहे/आहेत?
1
फक्त 1 आणि 2
2
फक्त 2 आणि 3
3
फक्त 1 आणि 3
4
1,2 आणि 3