म. गांधी व अस्पृश्यता निवारण यासंदर्भात खालील विधाने विचारात घ्या:
(a) अस्पृश्यता निवारणाचा प्रश्न स्वराज्यापेक्षा अधिक महत्त्वाचा नाही असे ते मानत.
(b) अखिल भारतीय हरिजन सेवक संघाची स्थापना त्यांनी केली.
(c) सवर्ण व हरिजन यांतील विवाहांना त्यांनी उत्तेजन दिले नाही.
वरीलपैकी कोणती विधाने चूक आहेत?1
(a) आणि (b)
2
(b) आणि (c)
3
(a) आणि (c)
4
वरील सर्व