भारतातील पंचवार्षिक योजनांची प्राथमिक उद्दिष्टे कोणती होती?
1
औद्योगिकीकरण, शहरीकरण, विकास आणि स्वावलंबन
2
दारिद्रय निर्मूलन, शहरीकरण, स्वयंपूर्णता आणि आधुनिकीकरण
3
सामाजिक कल्याण, स्वयंपूर्णता, समानता आणि औद्योगिक विकास
4
वृद्धी, आधुनिकीकरण, स्वावलंबन आणि समानता