खाली दिलेली A आणि B ही अन्नसुरक्षेविषयीची दोन विधाने लक्षात घ्या आणि योग्य उत्तर निवडा.
A. कृषी विकासाचे अंतिम ध्येय अन्नसुरक्षा वाढवणे हे आहे.
B. अन्नसुरक्षा म्हणजे अन्नटंचाईच्या वेळी, नैसर्गिक आपत्तीच्या काळात सर्व लोकांना अन्नधान्य उपलब्ध होणे होय.
1
A आणि B दोन्हीही योग्य आहेत.
2
A आणि B दोन्हीही अयोग्य आहेत.
3
A योग्य आहे आणि B अयोग्य आहे.
4
A योग्य आहे आणि B योग्य आहे.