म्हैसूरच्या संदर्भात, खालील विधाने विचारात घ्या:
a. हैदर अलीने दिंडीगलमध्ये आधुनिक शस्त्रागाराची स्थापना केली.
b. हैदर अलीने नाण्यांची नवीन प्रणाली सुरू केली.
c. टिपू सुलतानने जहागीरांची प्रथा नाहीशी करण्याचा प्रयत्न केला.
d. टिपू सुलतानने बंडखोर पोलिगारांवर पूर्ण नियंत्रण ठेवले आणि मलबार जिंकला.
वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने योग्य आहे/आहेत?
1
केवळ a आणि d
2
केवळ a आणि c
3
केवळ a, c आणि d
4
a, b, c आणि d