Teaching Haryana (HPSC) Assistant Professor Mock Test 2025 General Knowledge Modern India (Pre-Congress Phase) India under East India Company’s Rule
पहिले इंग्रज-मराठा युद्ध ब्रिटीश व महादजी यांच्यातील सालबाईच्या तहामुळे संपुष्टात आले. खालीलपैकी कोणत्या मुद्द्यांचा या तहामध्ये समावेश होता?
(a) रघुनाथरावला इंग्रजांनी आश्रय देऊ नये.
(b) पुरंदरच्या तहानंतर ब्रिटिशांनी घेतलेले मराठ्यांचे विविध प्रांत त्यांना परत करावे.
(c) वसई मराठ्यांच्या ताब्यात राहिल आणि साष्टी, भरोच व इतर लहान बेटे इंग्रजांच्या ताब्यात असतील.
(d) मराठे इंग्रजांव्यतिरिक्त इतर सरकारांशी संबंध ठेवू शकतील.
1
फक्त (a), (b) आणि (c)
2
फक्त (b), (c) आणि (d)
3
फक्त (a), (c) आणि (d)
4
फक्त (c) आणि (d)