गतीविषयक दुसरा नियम नमूद करतो की, __________
1
एखाद्या निव्वळ बलाद्वारे तिची स्थिती बदलण्यास भाग पाडल्याशिवाय प्रत्येक वस्तू विराम अवस्थेत किंवा एकसमान गतीच्या स्थितीत राहील.
2
जेव्हा एखादे निव्वळ बल प्रयुक्त केले जाते, तेव्हा प्रत्येक वस्तू एकसमान गतीने गतिमान राहते.
3
एखाद्या वस्तूच्या संवेग बदलाचा दर हा निव्वळ बलाच्या दिशेने वस्तूवर प्रयुक्त केलेल्या निव्वळ बलाच्या समानुपाती असतो.
4
वस्तूच्या चाल बदलाचा दर हा निव्वळ बल प्रयुक्त केल्याने बदलतो.