भारतीय मान्सूनच्या संदर्भात, खालील विधाने विचारात घ्या:
a. मान्सूनचे वारे हे स्थिर वारे आहेत आणि निसर्गतः स्पंदी आहेत.
b. भारत अरबी समुद्र शाखा आणि बंगालच्या उपसागराच्या शाखेत पाऊस पाडणार्या दोन प्रणाली आहेत.
वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने योग्य आहे/आहेत?
1
फक्त a
2
फक्त b
3
a आणि b दोन्ही
4
a किंवा b नाही