​भारतातील पंचवार्षिक योजनांबाबत खालील विधानांचा विचार करा. 

  1. "गरीबी हटाओ" ही घोषणा तिसऱ्या पंचवर्षीय योजनेच्या वेळी करण्यात आली.  
  2. पाचवी पंचवार्षिक योजना मार्च 1978 मध्ये योजना कालावधीच्या 1 वर्षापूर्वी संपुष्टात आणली गेली. 
  3. तिसरी पंचवार्षिक योजना गाडगीळ योजना म्हणून ओळखली जाते.

वरीलपैकी कोणते विधान/विधाने योग्य नाही/नाहीत

1
केवळ 1 आणि 2
2
केवळ 1 
3
केवळ 1 आणि 3 
4
केवळ 2 आणि 3

Sponsored

hivanix.in

Visit

This quiz is brought to you by hivanix.in

🌐 Web App Development

Quick Navigation