भारतातील अन्नधान्य उत्पादनाच्या संदर्भात, खालील विधाने विचारात घ्या:
1. खरीप आणि रब्बी अशी दोन्ही पिके म्हणून भाताची लागवड करता येते.
2. गेल्या काही वर्षांपासून गहू आणि तांदूळ उत्पादनात सातत्याने वाढ होत आहे.
3. गेल्या पाच दशकांत खरिपाखालील क्षेत्र कमी झाले आहे तर रब्बीखालील क्षेत्र गेल्या काही वर्षांत वाढले आहे.
वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने योग्य आहे/आहेत?
1
फक्त 1
2
फक्त 2 आणि 3
3
फक्त 3
4
1, 2 आणि 3