भारतातील दारिद्र्यासंदर्भात खालील विधाने विचारात घ्या:
1. दारिद्र्य लोकसंख्येच्या एकूण लोकसंख्येतील प्रमाणाला दारिद्र्य गुणोत्तर असे म्हणतात जे टक्केवारी मध्ये व्यक्त केले जाते.
2. सरकारी सहाय्य कार्यक्रमांच्या उद्देशाने दारिद्र्यरेषा हा भारतातील दारिद्र्यांच्या ओळखीचा आधार आहे.
3. भारतात स्थानिक पंचायतीद्वारे दारिद्र्यांची ओळख केली जाते.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त?
1
केवळ 1
2
केवळ 2 व 3
3
केवळ 1 व 2
4
1, 2 व 3