भारतातील हंगामी बेरोजगारीचे सर्वात वैशिष्ट्यपूर्ण उदाहरण कोणते आहे?
1
जेव्हा लोक मंदी व घसरत्या आर्थिक वाढीमुळे त्यांच्या नोकऱ्या गमावतात.
2
पावसाळ्यात शेतीकाम करतात व नंतर कामासाठी शहरी भागात स्थलांतरित होतात.
3
जेव्हा तंत्रज्ञानातील बदलांमुळे लोक त्यांच्या नोकऱ्या गमावतात.
4
जेव्हा एखादी व्यक्ती नवीन नोकरी शोधत असते.