काँग्रेसच्या अधिवेशनांबाबत खालील विधाने विचारात घ्या:

1. बेळगाव येथे 1924 च्या काँग्रेस अधिवेशनानंतर स्वराज पक्षाची स्थापना झाली.

2. 1931 च्या काँग्रेसच्या कराची अधिवेशनात गांधी-आयर्विन कराराला मान्यता देण्यात आली.

3. 1939 मध्ये सुभाषचंद्र बोस दुसऱ्यांदा बहुमताने काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवडून आले.

वरीलपैकी कोणते/ती विधान/ने योग्य नाही/नाहीत ?  

1
केवळ 2 
2
केवळ 1
3
केवळ 1 आणि 2 
4
1, 2 आणि 3

Sponsored

hivanix.in

Visit

This quiz is brought to you by hivanix.in

🌐 Web App Development

Quick Navigation