पैसा उदासीन असतो असे प्रतिपादन सनातनी अर्थतज्ञांनी केले कारण :
1
फक्त दीर्घकाळातच किंमती पैशाच्या विस्ताराशी जुळवून घेतात
2
पैशाच्या विस्ताराशी किंमती अगदी हळूहळू जुळवून घेतात
3
अल्पकाळात किंमती स्थिर असतात
4
पैशाच्या विस्ताराशी किंमती अतिशय जलदतेने जुळवून घेतात