खालीलपैकी कोणची विधाने चूक आहेत ? पुढे दिलेल्या संकेत सूचीमधून तुमचे उत्तर निवडा.
(a) श्री अरविंद हे उदारमतवादी विचारवंत होते.
(b) मानवेंद्रनाथ रॉय यांनी मूलग्राही मानवतावादाचा पुरस्कार केला
(c) जवाहरलाल नेहरूंनी साम्राज्यवाद विरोधी लढा दिला
(d) जयप्रकाश नारायण यांनी मार्क्सवादी क्रांतीचा पुरस्कार केला
1
(a), (b), (c)
2
(a), (d)
3
(b), (c)
4
(a), (b), (d)