भारतातील बेरोजगारीबद्दल खालील विधाने विचारात घ्या:
a) हंगामी बेरोजगारी प्रामुख्याने शहरी भागात आढळते.
b) सुशिक्षित बेरोजगार लोक प्रामुख्याने भारताच्या ग्रामीण भागात आढळतात.
c) ग्रामीण अर्थव्यवस्थेतील बेरोजगारी कमी करण्यासाठी उच्च पीक तीव्रता इष्ट आहे.
वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने योग्य आहे/आहेत?
1
फक्त c
2
फक्त b आणि c
3
फक्त a आणि b
4
फक्त a