खालील विधाने लक्षात घ्या

1. पेरियार यांनी वर्णाश्रमाचा विरोध केला.

2. द्रविडांची उन्नती करणे आणि ब्राह्मणवादी जुलूम उघडकीस आणणे हे आत्म-सन्मान चळवळीचे उद्दीष्ट होते.

3.पेरियार यांनी  स्वत: अनेक विवाह विधीविना लावले.

वरीलपैकी कोणते विधान/विधाने योग्य आहेत?

1
केवळ 1 आणि 2 
2
केवळ 2
3
1, 2 आणि 3
4
केवळ 1 आणि 3

Sponsored

hivanix.in

Visit

This quiz is brought to you by hivanix.in

🌐 Web App Development

Quick Navigation