खालीलपैकी अयोग्य विधान ओळखा :
1
श्री अरबिंदो हे क्रांतिकारी नेते होते
2
महात्मा गांधींच्या सत्याग्रहाचा उद्देश विरोधकाचे हृदय परिवर्तन हाही होता
3
पेरियारांनी विवेकवाद, स्वाभिमान आणि स्त्रियांचे हक्क यांचा पुरस्कार केला
4
वि. दा. सावरकर हे संमिश्र राष्ट्रवादाचे पुरस्कर्ते होते