अँग्लो मराठा युद्धांच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या.
1. पहिल्या मराठा युद्धाचे मुख्य कारण म्हणजे इंग्रजांचा अंतर्गत आणि बाह्य व्यवहारात वाढलेला हस्तक्षेप.
2. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि मराठा साम्राज्य यांच्यात 1775 - 1782 दरम्यान पहिले अँग्लो-मराठा युद्ध झाले.
3. बर्याच लढायांनंतर 1782 मध्ये पहिल्या अँग्लो-मराठा युद्धाची सांगता करण्यासाठी मराठे आणि ब्रिटिश दोघांनी सालबाईच्या तहावर स्वाक्षरी केली.
वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने योग्य आहे/आहेत?
1
फक्त 1 आणि 2
2
फक्त 2 आणि 3
3
फक्त 1 आणि 3
4
1, 2, आणि 3