खाली दोन विधाने दिली आहेत, एक विधान (A) आहे आणि दुसरे विधान (R) हे त्याचे कारण आहे. खालील पर्यायातील योग्य उत्तर निवडा.

विधान (A): 1990 च्या दशकात भारतातील आर्थिक विकासाला गती देणारी नागरीकरण प्रक्रिया कारणीभूत ठरली.

कारण  (R): शहरीकरण प्रक्रियेमुळे शहरी सेवांची कमतरता आणि शहरी जीवनाच्या गुणवत्तेच्या निर्देशांकात एकूणच घट दिसून आली.

1
(A) आणि (R) दोन्ही योग्य आहेत आणि (A) चे (R) हे योग्य स्पष्टीकरण आहे.
2
(A) आणि (R) दोन्ही योग्य आहेत, परंतु (R)  हे (A) चे योग्य स्पष्टीकरण नाही.
3
(A) हे योग्य आहे, परंतु (R) चूक आहे.
4
(A) हे चूक, परंतु (R) हे योग्य आहे.

Sponsored

hivanix.in

Visit

This quiz is brought to you by hivanix.in

🌐 Web App Development

Quick Navigation