बाराव्या पंचवार्षिक योजनेच्या (2012-17) संदर्भात, खालील विधाने विचारात घ्या:
अ. विकास सर्वसमावेशक आणि शाश्वत आहे याची खात्री करून अर्थव्यवस्थेला वेगवान विकासाकडे परत आणण्यावर भर दिला.
ब. ही योजना हेरॉड-डोमर प्रतिमानावर आधारित होती.
वरीलपैकी कोणते विधान/ती विधाने योग्य आहे/आहेत?
1
फक्त अ
2
फक्त ब
3
अ आणि ब दोन्हीही
4
अ आणि ब दोन्हीही नाही.