बाराव्या पंचवार्षिक योजनेच्या (2012-17) संदर्भात, खालील विधाने विचारात घ्या:

अ. विकास सर्वसमावेशक आणि शाश्वत आहे याची खात्री करून अर्थव्यवस्थेला वेगवान विकासाकडे परत आणण्यावर भर दिला.

ब. ही योजना हेरॉड-डोमर प्रतिमानावर आधारित होती.

वरीलपैकी कोणते विधान/ती विधाने योग्य आहे/आहेत?

1
फक्त अ
2
फक्त ब
3
अ आणि ब दोन्हीही 
4
अ आणि ब दोन्हीही नाही.

Sponsored

hivanix.in

Visit

This quiz is brought to you by hivanix.in

🌐 Web App Development

Quick Navigation