1962 च्या भारत-चीन युद्धासंदर्भात खालील विधाने विचारात घ्या:
1. लष्करी पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करणे ही सरकारची प्राथमिकता नसल्याचे यावरून दिसून आले.
2. तिबेटमध्ये चीनच्या घुसखोरीनंतर भारताने चीन सोबतची ‘शांततापूर्ण सहअस्तित्वाची पाच तत्त्वे’ मान्य केली नाहीत.
3. 1960 च्या उत्तरार्धात पंचवार्षिक योजना न येण्यामागे युद्ध हे एक कारण बनले.
वरीलपैकी कोणती विधाने योग्य आहे/आहेत?
1
केवळ 1 आणि 2
2
केवळ 2 आणि 3
3
केवळ 1 आणि 3
4
1, 2 आणि 3