खालील विधाने विचारात घ्या.
1. कुली कुतुब शाहने 1518 मध्ये बहामनी साम्राज्यापासून आपले स्वतंत्र साम्राज्य घोषित केले आणि त्याची राजधानी गोवळकोंडा येथे हलवली.
2. गोवळकोंडा किल्ला कुली कुतुबशहाने बांधला होता.
वरीलपैकी कोणते विधान/कोणती विधाने योग्य आहे/आहेत?
1
फक्त 1
2
फक्त 2
3
1 आणि 2 दोन्हीही
4
1 आणि 2 दोन्हीही नाही.