कोणतीही गोष्ट एकदा स्वीकारली की नंतर तिला नाव ठेवणे उपयोगाचे नसते. या अर्थाची योग्य म्हण ओळखा.

1
घडाई परीस मढाई जास्त
2
तळे राखील तो पाणी चाखेल
3
नावडतीचे मीठ अळणी
4
पदरी पडले आणि पवित्र झाले

Sponsored

hivanix.in

Visit

This quiz is brought to you by hivanix.in

🌐 Web App Development

Quick Navigation